Manoj Jarange: सगळेच पक्ष मराठ्यांना वेड्यात काढत आहेत ; सरकारच वातावरण दूषित करीत आहे : मनोज जरांगे
Manoj Jarange: सगळेच पक्ष मराठ्यांना वेड्यात काढत आहेत ; सरकारच वातावरण दूषित करीत आहे : मनोज जरांगे Manoj Jarange: कोणताच पक्ष मराठ्यांचा नाही, हे आतून सगळेच एक आहेत, मराठ्यांना वेड्यात काढत आहेत’, असे सांगत आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सर्वपक्षीय बैठकीतील ठराव फेटाळून लावला. तसेच, रात्री ९ पासून त्यांनी पाणीत्याग आंदोलनास सुरुवात केली. सर्वपक्षीय बैठकीतील निर्णय आणि … Read more