Republic Day Ahmednagar: योजनारुपी कवच शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशिल: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Republic Day Ahmednagar: सामाजिक सुरक्षेचे योजनारुपी कवच तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशिल : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर दि. 26 जानेवारी 2024:- देशाच्या प्रगतीचा रथ सर्वसामान्य व्यक्तींच्या योगदानामुळेच पुढे जात आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी सामाजिक सुरक्षेचे योजनारुपी कवच तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनामार्फत यशस्वी प्रयत्न करण्यात येत … Read more