Kaikadi Samaj: या मेळाव्यातून नव उद्योजक-व्यावसायिक निर्माण होतील -आ.संग्राम जगताप
कैकाडी समाजाचा व्यवसाय मार्गदर्शन मेळावा संपन्न अहमदनगर (प्रतिनिधी) – आज कैकाडी समाजाचे पारंपारिक व्यवसाय जवळजवळ बंद पडलेले आहे. त्यामुळे समाजाने उद्योग-व्यवसायाकडे वळले पाहिजे. एक नोकरदार कुटुंबाचे एक घर चालवतो, परंतु एक उद्योग व्यावसायावर अनेक घरे चालतात. त्यामुळे अशा व्यावसाय मार्गदर्शन मेळाव्यातून नव उद्योजक-व्यावसायिक निर्माण होतील. या समाजातील लोक कष्टाळू व प्रामाणिक आहेत. समाजाच्या विविध … Read more