Kaikadi Samaj: या मेळाव्यातून नव उद्योजक-व्यावसायिक निर्माण होतील -आ.संग्राम जगताप

 कैकाडी समाजाचा व्यवसाय मार्गदर्शन मेळावा संपन्न      अहमदनगर (प्रतिनिधी) –  आज कैकाडी समाजाचे पारंपारिक व्यवसाय जवळजवळ बंद पडलेले आहे. त्यामुळे समाजाने उद्योग-व्यवसायाकडे वळले पाहिजे. एक नोकरदार कुटुंबाचे एक घर चालवतो, परंतु एक उद्योग व्यावसायावर अनेक घरे चालतात.  त्यामुळे अशा व्यावसाय मार्गदर्शन मेळाव्यातून नव उद्योजक-व्यावसायिक निर्माण होतील. या समाजातील लोक कष्टाळू व प्रामाणिक आहेत. समाजाच्या विविध … Read more

Dr Paulbudhe College: महिलांनी आपले हक्क मिळविण्यासाठी संघर्ष केला पाहिजे – डॉ.गोकुळदास लोखंडे

 Dr Paulbudhe College:  डॉ.ना.ज.पाउलबुधे फार्मसी कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन      अहमदनगर (प्रतिनिधी) – स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याकडे पाहिले जाते. त्याकाळात स्त्रीयांना शिक्षण मिळणे दुरास्पत होते. अशा काळात सावित्रीबाईंनी स्त्रीयांना शिक्षणाची दारे खुले केली. त्यांच्या स्त्री कार्याची दखल घेत शासनाने पुणे विद्यापीठाचे ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे नामांतर केले.  बदलत्या काळानुरुप … Read more

Urdu School: मातोश्री उर्दू हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

 Urdu School: मातोश्री उर्दू हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न Urdu School: अहमदनगर – आलमगीर येथील अलफलाह एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित मातोश्री उर्दू हायस्कूल, अलहाज शेख अ. अजीज उर्दू ज्युनि. कॉलेज ऑफ आर्टस्चे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक व सचिव अल्हाज प्रा. डॉ. शेख अब्दुस सलाम सर होते, तर बुऱ्हाणनगर केंद्राचे केंद्रप्रमुख संजय … Read more

Ahmednagar Church: अहमदनगर पहिली मंडळीच्यावतीने आनंद मेळाव्याने ख्रिस्तजन्मोत्सवाची सांगता

 Ahmednagar Church: अहमदनगर पहिली मंडळीच्यावतीने आनंद मेळाव्याने ख्रिस्तजन्मोत्सवाची सांगता     अहमदनगर (प्रतिनिधी)– ख्रिस्त जन्मोत्सव हा सर्व जगभर मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत असतो. या आनंदी क्षणी सर्वांनी एकत्रित येऊन विचारांची देवाण-घेवाण केली पाहिजे. आजच्या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन विविध उपक्रमात सहभागी होत हा उत्सव आनंदाने साजरा केला आहे.  अशा उपक्रमातून जीवनाकडे पाहण्याचा … Read more

Nagar Taluka: संपूर्ण मतदार संघाचा विकास हेच शिवाजीराव कर्डिले यांचे ध्येय – अक्षय कर्डिले

 Nagar Taluka:  देवगांवात महादेव मंदिर सभामंडप-वॉटर प्लांटचा शुभारंभ      Nagar Taluka: अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या 30 वर्षांपासून नगर तालुक्यातील गावांच्या विकासासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले  हे कायम कार्यरत आहेत. लोकही त्यांच्यावर विश्वास ठेवून कायम त्यांच्या पाठिशी असतात.  नगर तालुक्याच्या विकासाकडे कर्डिले साहेबांनी कधीच दुर्लक्ष केले नाही. प्रत्येक गावात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे जनता त्यांना साथ देत आहे.  … Read more

Patrakar Din: दर्शकचे संपादक रियाझ शेख यांना स्व भास्करराव डिक्कर स्मृती पुरस्कार जाहीर

अहमदनगरमध्ये पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन बेस्ट रिपोर्टर पुरस्कारांची घोषणा | मान्यवरांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार वितरण अहमदनगर / प्रतिनिधी अहमदनगर प्रेस क्लब तथा अहमदनगर पत्रकार संघ यांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवार, दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर महापालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहात सकाळई १० वाजता होणार्‍या या … Read more

Ambika Bank: सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी विचारांचा आदर्श आजच्या तरुणाईने समोर ठेवावा- प्रा मेधाताई काळे

 Ambika Bank:  जिल्हा मराठा पतसंस्था व जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन     Ambika Bank:  अहमदनगर (प्रतिनिधी) –  सावित्रीबाई फुले यांनी ज्या काळात बहुजनाने शिक्षण घेणे यावर बंदी होती, त्यावर समाजाचा रोष पत्करून महिलांना शिकवण्याचा, त्यांना मुक्त करण्याचा जो वसा घेतला होता, त्याचा क्रांतीकारी विचारांचा  आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या महिलांनी आणि युवतींनी त्यांचा विचार पुढे नेला पाहिजे, … Read more

SavitriPhule: महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर – बाळासाहेब बोर्डे

SavitriPhule: डॉ.ना.ज.पाउलबुधे तंत्रनिकेतनमध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन SavitriPhule: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळेच महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर – बाळासाहेब बोर्डे      SavitriPhule: अहमदनगर (प्रतिनिधी) –  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्या काळातील त्यागामुळेच आज महिला शिक्षित होऊन सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. आजच्या सावित्रींच्या लेकींना ज्योतीबांची साथ मिळाली तरच त्यांचे व्यक्तीमत्व खर्‍या अर्थाने विकसित होऊ शकते. आज प्रत्येक घरात सावित्री … Read more

SavitribaiPhule: सावित्रीमाई फुले भारतातील पहिल्या शिक्षिका होय -रिबेका क्षेत्रे

 SavitribaiPhule: श्री साई विद्यालय व डोके विद्या मंदिर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अभिवादन     SavitribaiPhule: अहमदनगर (प्रतिनिधी) –   भारतीय स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात विविध जबाबदार्‍या अतिशय समर्थपणे पेलत आहे, मात्र त्यांच्या शैक्षणिक विकासाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या भारतातील पहिल्या शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले होय. त्यामुळे मुला-मुलींना चांगले शिक्षण देऊन त्यांना एक सक्षम … Read more

MIDC: साईबनमध्ये ऍडव्हेंचर गेम वॉटर बलूनची एंट्री

  MIDC: अहमदनगर (प्रतिनिधी) : एमआयडीसीच्या मागे असणार्या साईबनमध्ये ऍडव्हेंचर गेम मधील पाण्यावर वरील बलून आणण्यात आला असून नवीन आलेल्या त्याचा मुले त्यामध्ये बसून पाण्यावर तरंगण्याचा खेळण्याचा मनसोक्त आनंद घेत आहे