पुण्यकर्म संकटकाळी आपल्या उपयोगी पडते -श्रीनिवास महाराज घुगे
पुण्यकर्म संकटकाळी आपल्या उपयोगी पडते-श्रीनिवास महाराज घुगे अहमदनगर (प्रतिनिधी) | मनुष्याचे चांगले कर्म हे त्यांच्या पाठिशी नेहमीच राहत असतात. आपला जन्म हा सेवेसाठी झाला आहे. कुटूंबा बरोबरच समाजसेवा, धार्मिक कार्यातून आपणास पुण्य लाभत असते आणि हे पुण्यकर्म संकटाच्या काळात आपल्या उपयोगी पडते. नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी साईबाबांची केलेली भक्ती आणि समाजसेवेमुळे ते मोठ्या अपघातातून … Read more