Dindi: संस्कृती व परंपरा जोपासण्याचे संस्कार बालवयातच -गर्जे
श्री.नाथ विद्या मंदिरची जनजागृती दिंडी अहमदनगर (प्रतिनिधी) – भारत हा एकमेव असा देश आहे की या देशात सण-उत्सव, परंपरेने नटलेला आहे. प्रत्येक सण हा आपल्या एकतेचे प्रतिक दर्शवितात. गणेशोत्सव, दिवाळी, होळी, ईद, नाताळ या सर्व सणांना विशेष महत्व आहे. संस्कृती व परंपरा जोपासण्याचे संस्कार हे बालवयातच होतात. दिंडी ही महाराष्ट्राची हजारो वर्षांची परंपरा आहे. या … Read more