वाचनानेच माणूस समृद्ध बनतो- प्राचार्य बी.बोर्डे
वाचनानेच माणूस समृद्ध बनतो- प्राचार्य बी.बोर्डे डॉ. पाऊलबुधे तंत्रनिकेतन महाविद्यालयात अब्दुल कलाम यांना अभिवादन नगर – भारताचे माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना वाचन व लेखन याची आवड होती. त्यामुळेच त्यांनी अग्निपंख नावाने आत्मचरित्र लिहिले. तसेच एकूण 24 पुस्तके केवळ विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लिहिली. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचून स्वतःचे ज्ञान दृढ … Read more