Sangamner | २० व्या फेरी अखेर १२१४९ मतांनी बाळासाहेब थोरात पिछाडीवर

 २० व्या फेरी अखेर १२१४९ मतांनी बाळासाहेब थोरात पिछाडीवर  Sangamner | २० व्या फेरी अखेर १२१४९ मतांनी बाळासाहेब थोरात पिछाडीवर  संगमनेर  –  विसाव्या फेरी अखेर १२१४९ मतांनी बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत  विसाव्या फेरीत मिळालेली मते अमोल खताळ १०८८६६ बाळासाहेब थोरात ९६७१७

Ahmednagar Vidhansabha | 22 व्या फेरीअखेर 39650 ची आघाडी आमदार संग्राम जगताप विजयी

Ahmednagar Vidhansabha | 22 व्या फेरीअखेर 39650 ची आघाडी आमदार संग्राम जगताप विजयी अहमदनगर शहर –  22 व्या फेरी अखेर 39650 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप विजयी 22 फेरीत मिळालेली मते संग्राम जगताप ५७८० अभिषेक कळमकर ४०८३ अहमदनगर शहर –  संग्राम जगताप ११७०५५ अभिषेक कळमकर ७८२५५ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप ३९६५० … Read more

Ahmednagar Vidhansabha | अठरावी फेरी अखेर ३२०८० मतांनी संग्राम जगताप आघाडीवर

 Ahmednagar Vidhansabha | अठरावी फेरी अखेर ३२०८० मतांनी संग्राम जगताप आघाडीवर अहमदनगर शहर –  अठरावी फेरी अखेर ३२०८० मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर अठरावी फेरी अखेर मिळालेली मते संग्राम जगताप ७७०७ अभिषेक कळमकर २३९६ आतापर्यंत मिळालेली एकूण मते –  संग्राम जगताप ९८५७० अभिषेक कळमकर ६६४९०

तेरावी फेरी अखेर २३७१२ मतांनी संग्राम जगताप आघाडीवर

तेरावी फेरी अखेर २३७१२ मतांनी संग्राम जगताप आघाडीवर अहमदनगर शहर –  बारावी फेरी अखेर २०१३१ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर बारावी फेरीत मिळालेली मते संग्राम जगताप ५५४२ अभिषेक कळमकर ३२४८ अहमदनगर शहर –  तेरावी फेरी अखेर २३७१२ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर तेराव्या फेरीत मिळालेली मते संग्राम जगताप ६६०४ अभिषेक कळमकर … Read more

२२५ अहमदनगर शहरामध्ये पाच फेऱ्या पूर्ण संग्राम जगताप १७७१५ ने आघाडीवर

२२५ अहमदनगर शहरामध्ये पाच फेऱ्या पूर्ण संग्राम जगताप १७७१५ ने आघाडीवर पहिल्या फेरीत संग्राम जगताप यांना ५६२५ मते पडली आणि अभिषेक कळमकर यांना ३०५३ मते पडली आहेत  संपूर्ण यादी पुढील प्रमाणे  अहमदनगर शहर –  दुसरी फेरी अखेर ६२६५ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर दुसऱ्या फेरीत मिळालेली मते संग्राम जगताप ६९३६ अभिषेक कळमकर ३२४३ … Read more

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा

 दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे राहणा-या आरोपी नामे संतोष अशोक माळी याने त्याच्या पत्नीने घेतलेल्या दत्तक मुलीशी गैरवर्तन केल्या प्रकरणी मा. विशेष जिल्हा न्यायाधीश, श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी आरोपीस भा.द.वि. कलम ३५४ अ, ५०६ अन्वये दोषी धरून आरोपीस भा.द.वि. कलम ३५४ … Read more

Crime News | अपघाताचा बनाव करुन खूनाचा प्रयत्न आरोपीचा जामीन फेटाळला

 Crime News | अपघाताचा बनाव करुन खूनाचा प्रयत्न आरोपीचा जामीन फेटाळला नगर – दिनांक १६.०८.२०२४ रोजी सकाळी १० वा. चे दरम्यान जखमी शंतनु पोपट वाघ रा. नेवासा हा त्याचे स्टोन क्रशरकडे खडका फाटा येथे मोटार सायकलहून जात असतांना आरोपी यांनी त्याचा पूर्व वैमनस्यातून बोलेरो जीपने मार्केट यार्ड नेवासा येथून पाठलाग करुन त्यास छत्रपती संभाजीनगर रोडवर … Read more

Vidhansabha Election | नगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार

 Vidhansabha Election |  मतमोजणीसाठी जिल्ह्यात १ हजार २५९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती नगर दि.२२-जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरूवात होणार असून मतमोजणीसाठी १ हजार २५९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी  टपाली मतदानाची मतमोजणी सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएम यंत्राची मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मतमोजणीसाठी … Read more

नगरमध्ये ईव्हीएम मशीनची ने-आण करणाऱ्या बसमध्ये नोटांचे बंडल एकच खळबळ

नगरमध्ये ईव्हीएम मशीनची ने-आण करणाऱ्या बसमध्ये नोटांचे बंडल  एकच खळबळ  नगर ।  जिल्ह्यातील कोपरगाव येथील हि घटना असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी बसमध्ये मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे विधानसभा निवडणुकीच्या दिवशी ईव्हीएम मशीनची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस बुकिंग करण्यात आल्या होत्या. याच बसमध्ये सीटच्या खाली नोटांचे बंडल आढळून … Read more

Aus vs Ind : पहिल्या कसोटी सामन्यात भारत 150 धावांवरच बाद मालिकेची सुरुवात खूपच खराब

 Aus vs Ind : पहिल्या कसोटी सामन्यात भारत 150 धावांवरच बाद मालिकेची सुरुवात खूपच खराब ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थ येथे सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताची फलंदाजी कोलमडल्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पाहुण्या संघ पहिल्या दिवशी केवळ 150 धावांवरच बाद झाला, ज्यामुळे मालिकेची सुरुवात खूपच खराब झाली. कसोटी … Read more