Savitri Fatema: सावित्री-फातेमा विचार मंचची ‘सामाजिक ऐक्य परिषद’ संपन्न
Savitri Fatema: अहमदनगर जिल्ह्याला महान ऐक्याचा वारसा – अॅड.संभाजी बोरुडे Savitri Fatema: अहमदनगर (प्रतिनिधी): महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्याला लाभलेल्या महान ऐक्याच्या वारशाचे सप्रमाण व ऐतिहासिक दाखले देतांना मालोजी राजांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे अनुक्रमे शहाजी व शरीफजी अशी ठेवली, ती शाहशरीफ बाबांच्या प्रति असलेल्या परम आदरामुळेच. शिवरायांच्या मावळ्यात असलेल्या अनेक निष्ठावंत मुस्लिम सरदारांचे दाखले देऊन हाच ऐक्याचा … Read more