बाबाजींची शिकवण आपल्या वास्तविक जीवनात उतरवायची आहे : सुदीक्षाजी महाराज
निरंकारी मंडळाकडून बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृतीत ‘समर्पण दिवस’ साजरा अहमदनगर (प्रतिनिधी) – सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी यांच्या प्रति आपले प्रेम तेव्हाच सार्थक ठरेल जेव्हा आपण त्यांची शिकवण आचरणात आणू. आपण त्यांची शिकवण केवळ बोलण्या पुरती सीमित ठेवायची नसून आपल्या वास्तविक जीवनात उतरवायची आहे.शिकवणुकीच्या रूपात जे दिव्य मोती बाबजींनी दिले आहेत ते आपल्या जीवनात धारण … Read more