Sant Nirankari: संत निरंकारी मिशनकडून देशव्यापी रक्तदान अभियान
अहमदनगरमध्ये 175 जणांनी स्वेच्छेने केले रक्तदान परोपकार व नि:स्वार्थ भावनेने केलेले रक्तदान ही सर्वोपरि सेवा-सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अहमदनगर (प्रतिनिधी) – रक्तदान ही मनुष्य जीवन वाचविण्यासाठी केली जाणारी एक अशी सर्वोपरि सेवा आहे. ज्यामध्ये परोपकाराची नि:स्वार्थ भावना निहित आहे. जेव्हा आमच्या मनामध्ये निष्काम सेवेचा भाव उत्पन्न होऊ लागतो, तेव्हा हे जग आणखी सुंदर दिसू … Read more