Creative Talent Camp : बाल वयात घडणारे चांगले संस्कारच उज्वल भविष्य घडविते- हभप राजश्री कडलक
साई प्रतिष्ठानतर्फे बालकांना बक्षीसे, खाऊ वाटप करुन समारोप Creative Talent Camp अहमदनगर (प्रतिनिधी) – लहान मुलं ही मोठ्या माणसाचं अनुकरण लगेच करतात, तेव्हा घरात आजी-आजोब यांनी सांगितलेली काम मुलं पटकन ऐकता, पण आई-वडिलांचे मात्र ऐकत नाहीत. तेव्हा मुलांवर बालसंस्कार होण्यासाठी आता शिबीराचे आयोजन करुन यामधून चांगले संस्कार करण्याचा उपक्रम स्त्युत्य आहे. बाल वयात घडणारे चांगले … Read more