‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ चे जिल्हाभरात थाटात उदघाटन
‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ चे जिल्हाभरात थाटात उदघाटन’ नगर – नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच जलसाक्षरता वाढीसाठी १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ चे जिल्हाभरात थाटात उदघाटन करण्यात आले. राहुरी तालुक्यामध्ये मुळाधरण स्थळी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते या पंधरवड्याचे उदघाटन करण्यात आले. जल हेच जीवन असून प्रत्येकाने … Read more