Dr Paulbudhe School: मुलांमध्ये मोबाईल ऐवजी वाचनाची आवड निर्माण होणारे साहित्य निर्माण व्हावे – रमाकांत काठमोरे
राज्यस्तरीय बालकुमार कवी संमेलन चिमुकल्यांनी गाजविले अहमदनगर (प्रतिनिधी) – आजच्या युगात मोबाईलमुळे मुलांचे बालपण हिरावले जात आहे. त्यांच्या हातात मोबाईल ऐवजी पुस्तके द्या, वाचनाची आवड निर्माण होणारे साहित्याची निर्मितील झाली पाहिजे. वाचनाने माणुस समृद्ध तर होतोच पण भावविश्वाचा विकास होतो. कवितेमधून मुलांना निव्वळ आनंद मिळतो. ‘जो न देखे रवी ते देखे कवी’. सामाजिक, … Read more