Dr.Vikhe Krishi College: लंम्पी आजारावर लसीकरणाने नियंत्रण मिळू शकते : प्रा.डॉ.रविंद्र निमसे

 डॉ.विखे पाटील कृषी महाविद्याच्यावतीने नांदगाव येथे शेतकर्‍यांना मार्गदर्शन     Dr.Vikhe Krishi College:  अहमदनगर (प्रतिनिधी):  शेती व्यवसायात नियोजन आणि कष्ट केल्यास नक्कीच चांगला फायदा होतो. शेतीबरोबरच पुरक व्यवसाय म्हणून पशु पालन केल्यास जोडधंदा म्हणूनही हातभार लागला जातो. सध्या लंम्पी आजाराने जनावरांना ग्रासले आहे,  वेळेच उपचार आणि लसीकरण केल्यास यावरही आपण नियंत्रण मिळू शकतो. चौकस आहाराने जनावरांची प्रतिकार शक्ती … Read more

Dr Vikhe Agri College: पंचमहाभुतांचा शेतीसाठी उपयोग करावा : डॉ.दत्तात्रय वने

 Dr Vikhe Agri College: डॉ.विखे पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषिकन्यांनी केले शेतकर्‍यांना मार्गदर्शन  Dr Vikhe Agri College: जमिन, पाणी, वीज, वायु, आकाश या पंचमहाभुतांचा शेतीसाठी उपयोग करावा : डॉ.दत्तात्रय वने       Dr Vikhe Agri College: अहमदनगर (प्रतिनिधी): शेतकर्‍यांनी आपल्याकडील उपलब्ध असणार्‍या साधन सामुग्रीचा वापर करुन शाश्वत शेतीची कास धरावी. जमिन, पाणी, वीज, वायु, आकाश या पंचमहाभुतांचा उपयोग शेतीसाठी केला … Read more

Krishi: शेतकर्‍यांच्या कष्टाला महावितरण वीज कंपनीचे ग्रहण

  Krishi: शॉटसर्किटमुळे 7 एकर उस जळून खाक -सुर्यकांत पाउलबुद्धे Krishi:  दहिगावने ग्रामस्थांनी प्रसंगावधानाने वाचविला 8 एकर ऊस !   Krishi: अहमदनगर (प्रतिनिधी):  यंदा तरी उसाला चांगला भाव मिळेल. या आशेवर 15 एकर उसाची लागवड करुन शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने ऊस काढणीपर्यंत वाढविला मात्र या कष्टाला महावितरण वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे दहिगावने येथील 7 एकर ऊस जळून खाक झाला. तरीही उसळलेले आगीचे डोंब … Read more