Manoj Jarange: सगेसोयऱ्यांच्या संदर्भात 20 फेब्रुवारीपर्यंत कायदा करा ; तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार : मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange: सगेसोयऱ्यांच्या संदर्भात 20 फेब्रुवारीपर्यंत कायदा करा ; तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार : मनोज जरांगे पाटील ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांना वेगळे आरक्षण देण्याचा घाट सरकारने घातला आहे. परंतु हे आम्हाला मान्य नाही, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला फटकारले. सगेसोयर्यांच्या संदर्भात जो अध्यादेश काढण्यात आला आहे त्याचे 20 फेब्रुवारीपर्यंत कायद्यात रूपांतर करण्यात यावे. या कायद्याची … Read more