Ahmednagar Court: जिल्हा व सत्र न्यायाधीश शाळकरी मुलांना मराठी भाषेचे महत्त्व सांगतात तेव्हा…!
Ahmednagar Court: जिल्हा परिषद शाळा गोपाळवाडीच्या मुलांनी जिंकली न्यायाधीश, वकील व कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मने अहमदनगर (प्रतिनिधी) – “मराठी भाषा ही भारतातली एक प्रमुख भाषा आहे, संस्कृत भाषेतील ज्ञान जेव्हा सर्वसामान्य नागरिकांना समजत नव्हते तेव्हा, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आदी संतांनी हे ज्ञान मराठी भाषेत महाराष्ट्रातील लोकांना उपलब्ध करून दिले. देशामध्ये अश्या काही मोजक्याच भाषा आहेत … Read more