Nirbhay Bano: पुन्हा मोदी सरकारला निवडून दिले तर आपल्याला महामूर्खांचा देश म्हणून ओळखतील – डॉ.विश्वंभर चौधरी
निर्भय बनो व सकल भारतीय समाजाच्यावतीने मान्यवरांचे व्याख्यान संपन्न आता जर पुन्हा मोदी सरकारला निवडून दिले तर जगातील लोक आपल्याला महामूर्खांचा देश म्हणून ओळखतील – डॉ.विश्वंभर चौधरी अहमदनगर (प्रतिनिधी) – देशातील सध्याचे वातावरण हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून सर्वसामान्यांचा आवाज दाबला जात आहे. खरा इतिहास मिटवून खोटेपणाने नवा इतिहास मांडला जात आहे. स्वातंत्र्यपूर्व … Read more