विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता गरजेपुरताच उपयोग करावा – प्राचार्य अजयकुमार बारगळ
रुपीबाई बोरा उच्च माध्यमिक विद्यालयात इ.11 वी विद्यार्थ्यांचे स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी) – आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल होत आहे, जागतिकीकरणामुळे विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्र खुले झाली आहे; त्यामुळे करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. आपल्या क्षमता आणि आवड ओळखून त्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करुन अभ्यास केला तर ते निश्चित यशस्वी होतील. 10 वी हा पहिला टप्पा … Read more