Samarth School Ahmednagar: विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार होणे गरजेचे – मंदारबुवा रामदासी
Samarth School Ahmednagar: श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्यावतीने दास नवमीनिमित्त विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण अहमदनगर (प्रतिनिधी) – अध्यात्माधिष्ठीत शिक्षणाची आज खरी गरज आहे. एक स्वास्थ मानसिक शांतीपुर्ण नैतिक परोपकाराने मुक्त जीवन जगण्यास शिकविणे आजच्या शिक्षणाची गरज आहे. दैनंदिन शिक्षणाबरोबरच संतांच्या विचारांची, आचरण शिकवण विद्यार्थ्यांच्या अंगी शिक्षकांनी रुजवली पाहिजे. आज पाश्चत्य संस्कृतीचे आक्रमण होत आहे, त्यामुळे … Read more