Vishwa Bharti College: ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये भारताची उत्तुंग कामगिरी-अभय राजे

Vishwa Bharti College: विश्वभारती कॉलेजमध्ये ‘भारतातील वाहन उद्योगाची जडण-घडण’ या विषयावर व्याख्यान      Vishwa Bharti College: अहमदनगर (प्रतिनिधी): स्वातंत्र्योत्तर काळापासून भारत देश ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी मोठी बाजारपेठ राहिला असून, 21 व्या शतकात खाजगीकरणाचे वारे वाहून लागल्यानंतर भारताने वाहन क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे, यापुढील काळात वाहन व्यवसाय अत्यंत तेजीत राहणार असून, भारतातील तरुण अभियंतांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात … Read more